Skip to content

Songs

रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ:

सकाळपासून पावसाचे थैमान चालू होते.आधीच महानगर-पालिकेच्या  अपूर्ण राहिलेल्या कामाची जंत्री आणि त्यात मेट्रोचे खोदकाम. २६ जुलै ची पुनरावृत्ती होईल की काय अशी सार्थ भीती वाटल्याने… Read More »रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ:

मनात दडलेली पाऊस गाणी 

पावसाळ्याची चाहूल लागली की आजी खूप अस्वस्थ व्हायची.  तिच्या आयुष्यात असा कोणता प्रसंग घडला होता ते माहित नाही पण ढगांचा गडगडाट आणि विजांचा थयथयाट सुरु… Read More »मनात दडलेली पाऊस गाणी 

तेरे सूर और मेरे गीत-लता मंगेशकर 

संगीताच्या मध्यमा प्रथम  वर्षाला असताना ख्याल गायकीला सुरुवात झाली. सुरुवातीच्या वर्षातले, घोटून घेतलेले आलाप, सरगम गाणे सोपे. आता रागविस्तार करायला  तयार आलापी नव्हती. स्वतःच्याच मनाने… Read More »तेरे सूर और मेरे गीत-लता मंगेशकर 

आपने जीने ना दिया -ओपी नय्यर-आशा भोसले

बटन्स,  म्हणजे माझी माऊ आजारी होती तेव्हाची गोष्ट. तिचा पाय तुटला होता. प्लास्टर होते आणि डॉक्टरांना दाखवण्यासाठी दर आठवड्याला फेऱ्या व्हायच्या हॉस्पिटलमध्ये.  तिथेच या दुसऱ्या… Read More »आपने जीने ना दिया -ओपी नय्यर-आशा भोसले

अनेक नायिका, एक आवाज – लता मंगेशकर

भाग 3 -१९७१ ते १९८० १)दिलबर दिल से प्यारे , दिल की सुनता जा रे–अरुणा इराणी (सिनेमा-कारवाँ, संगीतकार-आर डी बर्मन, साल १९७१)अभिरुची आणि गरज यात फरक… Read More »अनेक नायिका, एक आवाज – लता मंगेशकर

अनेक नायिका,  एक आवाज – लता मंगेशकर

भाग २ -१९६१ ते १९७०लता बाईंच्या आवाजातला शृंगार सुद्धा सात्विक आहे. सोज्वळ आहे. ही आवाजाची मर्यादा धरायची का शक्ती हे ज्यांच्या त्यांच्या नजरेने ठरवावे . त्या… Read More »अनेक नायिका,  एक आवाज – लता मंगेशकर

अनेक नायिका, एक आवाज-लता मंगेशकर 

भाग १ -१९४९ ते १९६० ———————–१९४९ हे वर्ष चित्रपटसृष्टीसाठी अतिशय महत्वाचे मानले जाते. या वर्षात रिलीज झालेल्या महल या चित्रपटाने गूढ, रहस्यपट चित्रपटाला प्रतिष्ठा मिळवून दिली. … Read More »अनेक नायिका, एक आवाज-लता मंगेशकर 

सांगा मुकुंद कुणी हा पहिला?

अजून तरळते दृष्टीपुढती ते मोराचे पीस निळे झिळमिळत्या रंगाचे गारुड अजून मला पुरते न कळे. अरुणा ढेरे यांच्या कवितेतील या पंक्ती.  राम आणि  कृष्ण खरॊखरच अस्तित्वात… Read More »सांगा मुकुंद कुणी हा पहिला?

करोगे याद तो हर बात याद आएगी.

हर मुलाक़ात का अंजाम जुदाई क्यूँ है अब तो हर वक़्त यही बात सताती है हमें काही वर्षांपूर्वी, वर्तमानपत्रात वाचण्यात आले होते की, आपल्या नव्वदाव्या वाढदिवसाला… Read More »करोगे याद तो हर बात याद आएगी.

वो भारत देश है मेरा.

संध्याकाळची वेळ होती. पार्क माणसांनी फुलून गेले होते. समोरच्या रस्त्यावर वाहनांची गर्दी ; एक सेकंद ही न थांबता रहदारी चालू होती. कोणतीतरी सभा असावी. संपल्यावर… Read More »वो भारत देश है मेरा.