आदर्श नायकाचा आवाज-‘मोहम्मद रफी’
हिंदी सिनेमाचा एक महत्वाचा घटक म्हणजे यातील सर्वगुणसंपन्न नायक. पन्नासच्या दशकाचा काळ पाहिला तर नुकते स्वातंत्र्य मिळाले होते. असत्याचा पराभव होऊन सत्य जिंकेल अशी खात्री… Read More »आदर्श नायकाचा आवाज-‘मोहम्मद रफी’
हिंदी सिनेमाचा एक महत्वाचा घटक म्हणजे यातील सर्वगुणसंपन्न नायक. पन्नासच्या दशकाचा काळ पाहिला तर नुकते स्वातंत्र्य मिळाले होते. असत्याचा पराभव होऊन सत्य जिंकेल अशी खात्री… Read More »आदर्श नायकाचा आवाज-‘मोहम्मद रफी’
पार्ट -१ . काळाचा महिमा असतो.हिंदी सिनेसंगीत ज्या वयात आवडायला लागले त्या वयात मनावर रफीचा पगडा होता. तलत महमूदच्या मखमली आवाजाची मोहिनी होती आणि किशोरच्या… Read More »जाणत्याचा आवाज -मुकेश चांद माथूर.
बाराचे ठोके पडायला सुरुवात झाली. दहा, अकरा, बारा .. हुर्रे. गच्चीत एकच जल्लोष झाला.पार्श्वभूमीला मंद आवाजात जगजीत गात होता. रंगीबेरंगी कुशन्स ठेवलेल्या भारतीय बैठकीवर बायकांच्या… Read More »जब इश्क़ तुम्हें हो जायेगा.
केव्हा कधी केले प्रेम, खेळ स्वप्नांचा मांडलाखेळ मांडता मांडता, जीव दोघांचा रंगला प्रेमाच्या वाटेवरचे हे पहिले पाऊल. एकमेकांच्या संगतीत रमण्याचे, जोडीने स्वप्ने पाहण्याचे हे दिवस.… Read More »विवाहाचा खरा अर्थ उलगडून दाखवणारा “अनुभव”
यावर्षी उन्हाळ्याने कहर केलेला. अर्थात प्रत्येक वर्षी हे वाक्य इमानदारीत म्हंटले जातेच. त्या मागे पाऊस लवकर यावा ही इच्छा असते. जेवढा उन्हाळा कडक , तेवढाच… Read More »आठवणी जागवणारी पाऊस गाणी
काही दिवसापूर्वी वादळाची शक्यता होती म्हणून समुद्राजवळ जाऊ नका अशा धोक्याच्या सूचना ठिकठिकाणी लावल्या होत्या. घराजवळच समुद्र आहे आणि चौपाटीला खेटूनच बीएमसी ने नवीन डांबरी… Read More »पावसात भिजणाऱ्या कांचनमृगांची गाणी.
या जगातली प्रत्येक व्यक्ती भविष्यात प्रख्यात होईल, ती कीर्ती पंधरा मिनिटांची का असेना! १९६८ मध्ये अँडी वाहोलने केलेली ही नोंद आहे. आपले भाकीत २१ व्या… Read More » लोकप्रियतेच्या झगमगाटात आपले स्थान टिकवण्यासाठी केलेल्या जीवघेण्या धडपडीची कथा
असे म्हणतात, जेव्हा मुल जन्माला येते तेव्हा त्याच्याबरोबर बाप जन्माला येतो. आपल्याच रक्त मांसाचा तो छोटासा गोळा पाहून माणूस कुठेतरी हलतो. आपल्यावर अवलंबून असणारा तो… Read More »लाडक्या मुलीच्या लग्नाची गोष्ट : फादर ऑफ द ब्राईड.
बालपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा” असे म्हणतात. बालपण हा प्रत्येक व्यक्तींच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा आहे; परंतु सर्वांचेच बालपण काही सुखाचे आणि आनंदाचे नसते.… Read More »हरवलेल्या निरागसपणाची गोष्ट,”ओट्टल”.
स्वातंत्र्याचा इतिहास हा केवळ ब्रिटिशांबरोबर केलेला लढा असं म्हणता येणार नाही. परकीय, जुलमी सत्तेविरुद्ध असंख्यांनी बंड केली. उठाव केला. साडे तीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी… Read More »मराठी पाऊल पडते पुढे.